मी बिजापुरात असताना सुमारे 1930... 35 ह्या वर्शी नुकताच बोलपट सिनेमा सुरु झाला होता. .'.राजा हरिश्चंद्र ' हा सिनेमा पाहिला होता. त्यातील एक गाण आठवत. ते मी इथ लिहु इच्छिते. मी त्यावेळी 6 ..7 वर्षाची असेन.
तारामती बाळाला मंडिवर घेऊन गाण म्हणत झोपविते. ते गाण
बाळा का झोप येईना... का चैन पडेना .. बाळा का झोप ......
भूमी रुतलि राजसाया माझ्या
अंकि देयी शैया ...
घाली , पांघरून माया
करिते प्रेमळ गाना ....
.... बाळा का झोप येईना का चैन पडेना बाळा का झोप येईना.
ह्याबद्दल आणखी कोणाला माहिती असल्यास कळवावे.

लोड होत आहे...
प्रतिसाद