ही कविता मी शाळेत असताना शिकलेली . नळराजा विचार करीत बसला असताना तेथे एक सोन्याचा हंस येतो. राजा हंसाला पकडतो. हंस सुटण्याचा प्रयत्न करतो. राजा सोडत नाही असे पाहून हंस राजास म्हणतो. ती ही कविता. ह्या कवितेच महत्व म्हणजे ह्यात कवितेचे सर्व प्रकार आहेत उदा;- साकी , शार्दुलविक्रिडित. वसंततिलका वगैरे. त्यामुळे कविता चालीत म्हणता येते व चांगली आणि लौकर पाठ होते.
अधिक वाचा...