Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: हरिश्चंद्र


ब्लॉग्ज (13)
पुनर्मिलन हा एक लहानपणी पाहिलेला चित्रपट आहे. नंतर तो कुठे पाहायला मिळाला नाही किवा त्याबद्दल काही ऐकायलाही मिळाले नाही. पण त्यामधील हे गाणे मात्र आठवते. स्नेहप्रभा प्रधान ही एक छान नायिका त्यावेळी होती. हे गाणे ... अधिक वाचा...

अशोक कुमारचे सर्व चित्रपट मला आवडतात्. आमच्या लहानपण्चे त्यांचे चित्रपट बंधन्, झूला, कंगन्, किस्मत आणि त्याहून जुने चित्रपट.... जीवन नैय्या.,. अछूत कन्या , वगैरे...मला आत्ता लिहायच आहे बंधन मधील एक गाणे... ते गाणे छान असून ... अधिक वाचा...

बसंत हा एक बराच जुना चित्रपट आहे त्यात मुमताज शांती व उल्हास हे आहेत पिक्चर काहीही आठवत नाही फक्त त्यातली एक दोन गाणी केव्हातरी लिहून ठेवले होते ते माझ्या एका जुन्या वहीत मिळाले.. छान आहेत गाणी . हिरो एका मोठ्या महालात असतो व ... अधिक वाचा...

एक जुना हिंदी चित्रपट " जवाब" ह्या चित्रपटात सुरैय्या स्वताच गाण म्हणते . मला तिचे एक गाणे आठवते. चित्रपट काही आठवत नाही.. गाण छान आहे. बाकी सुरैय्याची गाणी सर्वाना माहीत असतात. मला आठवत असलेल गाणे " तुफान मेल" ... अधिक वाचा...

" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, ... अधिक वाचा...

धरती माता हा हिंदी चित्रपट फार फार वर्षा पुर्वी पाहिला होता. पुढे कधी तो पाहायला किवा ऐकायला देखिल मिळाला नाही पण त्या चित्रपटाचे हे गाणे मात्र लक्शात राहिले. ते गाणे ... के सी डे , उमाशशी व सैगल ह्या तिघान्नी म्हंटलेल आहे. उमाशशीच पुढे ... अधिक वाचा...

अलिकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटल. त्यातली एक दोन गा अलीकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटला पुष्कळ वर्षा नंतर पाहिला त्यातील एक दोन गाणी आठवतात ' न पटणारी गोष्ट ' ह्या कादम्बरीवर आधारलेली अधिक वाचा...

यशोदा बाळ क्रुष्णाला जेवण देताना घास भरविताना म्हणते . हे ग़ाण मला माझ्या मुलाना व नातवाना घास भरविताना म्हणायला बर वाटल कोणासही हे छान वातेल मुलाना भरवताना म्हणायला ....... घेईरे सोनुल्या ... अधिक वाचा...

पुन्हा एक लहानपणची आठवण. ह्या चित्रपटात शोभना समर्थ सीता असते. मला एक तो सीन आठवतो सीता गरोदर असते तेव्हा अधिक वाचा...

ह्या चित्रपटात शांता हुबळीकर नायिका असून शाहू मोडक नायक आहे अधिक वाचा...

ज्ञानेश्वर व त्याचे दोघे बंधू यांची मुंज करण्याचे ठरते. त्याना खूप आनंद होतो. तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणते मुंज मुलाला पाटावर बसऊन म्हणते..... आला ,बघ मंगल दिन आला ... अधिक वाचा...

ही कविता मी शाळेत असताना शिकलेली . नळराजा विचार करीत बसला असताना तेथे एक सोन्याचा हंस येतो. राजा हंसाला पकडतो. हंस सुटण्याचा प्रयत्न करतो. राजा सोडत नाही असे पाहून हंस राजास म्हणतो. ती ही कविता. ह्या कवितेच महत्व म्हणजे ह्यात कवितेचे सर्व प्रकार आहेत उदा;- साकी , शार्दुलविक्रिडित. वसंततिलका वगैरे. त्यामुळे कविता चालीत म्हणता येते व चांगली आणि लौकर पाठ होते. अधिक वाचा...

मी बिजापुरात असताना सुमारे 1930... 35 ह्या वर्शी नुकताच बोलपट सिनेमा सुरु झाला होता. ..राजा हरिश्चंद्र हा सिनेमा पाहिला होता. त्यातील एक गाण आठवत. ते मी इथ लिहु इच्छिते. मी त्यावेळी 6 ..7 वर्षाची असेन. तारामती बाळाला मंडिवर घेऊन गाण म्हणत ... अधिक वाचा...