Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

श्रेणी: हरिश्चंद्र


ब्लॉग्ज (10)
एक जुना हिंदी चित्रपट " जवाब" ह्या चित्रपटात सुरैय्या स्वताच गाण म्हणते . मला तिचे एक गाणे आठवते. चित्रपट काही आठवत नाही.. गाण छान आहे. बाकी सुरैय्याची गाणी सर्वाना माहीत असतात. मला आठवत असलेल गाणे " तुफान मेल" ... अधिक वाचा...

" अमर ज्योती " हा चित्रपट प्रभात स्तुडिओचा व्ही . शांताराम यांचा 1936 ह्यावर्षी तयार झाला होता त्यावेळी आम्ही पाहिला होता नंतर तो पाहायला मिळाला नाही. त्यातील प्रसिद्ध गाण " सुनो सुनो बनके प्राणी " हे आठवतय. त्या चित्रपटात दुर्गा खोटे, ... अधिक वाचा...

धरती माता हा हिंदी चित्रपट फार फार वर्षा पुर्वी पाहिला होता. पुढे कधी तो पाहायला किवा ऐकायला देखिल मिळाला नाही पण त्या चित्रपटाचे हे गाणे मात्र लक्शात राहिले. ते गाणे ... के सी डे , उमाशशी व सैगल ह्या तिघान्नी म्हंटलेल आहे. उमाशशीच पुढे ... अधिक वाचा...

अलिकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटल. त्यातली एक दोन गा अलीकडेच हा चित्रपट सी डी वर पाहायला मिळाला फार च्छान वाटला पुष्कळ वर्षा नंतर पाहिला त्यातील एक दोन गाणी आठवतात ' न पटणारी गोष्ट ' ह्या कादम्बरीवर आधारलेली अधिक वाचा...

यशोदा बाळ क्रुष्णाला जेवण देताना घास भरविताना म्हणते . हे ग़ाण मला माझ्या मुलाना व नातवाना घास भरविताना म्हणायला बर वाटल कोणासही हे छान वातेल मुलाना भरवताना म्हणायला ....... घेईरे सोनुल्या ... अधिक वाचा...

पुन्हा एक लहानपणची आठवण. ह्या चित्रपटात शोभना समर्थ सीता असते. मला एक तो सीन आठवतो सीता गरोदर असते तेव्हा अधिक वाचा...

ह्या चित्रपटात शांता हुबळीकर नायिका असून शाहू मोडक नायक आहे अधिक वाचा...

ज्ञानेश्वर व त्याचे दोघे बंधू यांची मुंज करण्याचे ठरते. त्याना खूप आनंद होतो. तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वराला म्हणते मुंज मुलाला पाटावर बसऊन म्हणते..... आला ,बघ मंगल दिन आला ... अधिक वाचा...

ही कविता मी शाळेत असताना शिकलेली . नळराजा विचार करीत बसला असताना तेथे एक सोन्याचा हंस येतो. राजा हंसाला पकडतो. हंस सुटण्याचा प्रयत्न करतो. राजा सोडत नाही असे पाहून हंस राजास म्हणतो. ती ही कविता. ह्या कवितेच महत्व म्हणजे ह्यात कवितेचे सर्व प्रकार आहेत उदा;- साकी , शार्दुलविक्रिडित. वसंततिलका वगैरे. त्यामुळे कविता चालीत म्हणता येते व चांगली आणि लौकर पाठ होते. अधिक वाचा...

मी बिजापुरात असताना सुमारे 1930... 35 ह्या वर्शी नुकताच बोलपट सिनेमा सुरु झाला होता. ..राजा हरिश्चंद्र हा सिनेमा पाहिला होता. त्यातील एक गाण आठवत. ते मी इथ लिहु इच्छिते. मी त्यावेळी 6 ..7 वर्षाची असेन. तारामती बाळाला मंडिवर घेऊन गाण म्हणत ... अधिक वाचा...