पडू आजारी... मौज हीच वाटे भारी. ....................... अधिक वाचा...
|
प्रायमरी दुसरी ते चौथी इयत्तेत असताना शिकलेल्या काही कविता. एक कविता आठवते तीन म्हणजे .... प्रभो प्रांत वत्सला.... त्यावेळी पाठ करतो व तेव्हा त्याचा अर्थ जरी नीट समजला नाही तरी कविता पाठ होते. आणि आता ती कविता ... अधिक वाचा...
|
माझ्या भावंडापैकी कोणाच्या पाठ्य पुस्तकात ऊठ गोपाळजी" ही कविता होती हे आठवत नाही. पण पाठांतर करताना जोरजोरात करतो . त्यामुले ती कविता सर्वाना पाठ होत असे. माझ्या आईलासुधा ती कविता येत असे. कोणतीही कविता कोणाच्याही पाठ्य पुस्तकात असली तरी ती ... अधिक वाचा...
|
आमच्या शाळेच नाव होत ए. के . ग़र्ल्स हायस्कूल . आमची त्या शाळेची पहिली ब्याच होती . ती मुलांची शाळा होती मुलींची शाखा उघडली तेव्हा आम्ही फक्त अकराच मुली होतो. कानडी व मराठी मुली होतो. त्यामुळे आम्हाला कानडी पण येत असे. बिजापूर हे कर्नाटकच ... अधिक वाचा...
|
आम्ही बिजपुरात असताना आमच्या शालेत सुभद्रा नावाची एक मुलगी होती ती फार हुशार होतीच अभ्यासात शिवाय पोहणे, सायकल चालविणे वगैरे शर्यतीत भाग घेत असे आणि बक्शीस पण मिलवत असे. शाळेच्या सांस्क्रुतिक कार्यक्रमातही भाग घेत असे. तिने हे एक गुराख्याच गाण ... अधिक वाचा...
|
माझ्या वर्ग मैत्रिणीत बर्याच मुली गाणे छान म्हणायच्या .लीला कुलकर्णे नावाची एक मैत्रीण. तिचा आवाज फार छान गोड व मधुर असायचा जेव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळे तेव्हा आम्ही तिला गायला सान्गत असे व ती लगेच म्हणत असे तशी तिने म्हन्टलेली काही ... अधिक वाचा...
|
आम्ही लहान असताना रेडिओ वगैरे नव्हता. आमच्याकडे ग्रामफोन असायचा. रेकार्ड्सअसायचे. मोठ मोठ्या गायकांचे रेकार्डस असायचे. उस्ताद अब्दुल करीम खान्, बडे गुलाम अलि , हिराबाई बडोदेकर वगैरेंच्या उत्तम गाण्याच्या रेकार्ड्स होत्या. तसेच काही त्यावेळेच्या ... अधिक वाचा...
|
बिजापुरात एक दत्ताचे देऊल आहे. त्याला गावात नरसोबाचे देऊळ असच म्हणत . त्या देवळात दत्त जयंतीला मोठ्ठा उत्सव असतो. मोठ्ठी पालखी . प्रदक्शिणा करतात. पुष्कळ जण पालखी खाली निजतात. प्रदक्शिणा घालताना. भक्ती गीते म्हणतात. मला एक गीत आठवले ते मी ... अधिक वाचा...
|
हा चित्रपट फारच जुना आहे कानन देवी आणि सैगल ह्यांचा त्यावेळी नट नटी स्वताच गाणे म्हणत असत. तर काननदेवी ही स्ट्रीट सिंगर असते ते गाण मला आठवतय. ही गाणी ज्यास्तकरून ऐकायला मीळतच नाहीत. पिक्चर सुद्धा कधी बघायला मिलत नाही. असो तर ते गाण छान तर ... अधिक वाचा...
|
बिजापुरात असताना बाल गंधर्वांची नाटक कम्पनी आली होती काही नाटके चालली होती बाल गंधर्व स्वत स्त्री पार्ट करीत असत त्या काळी स्त्रिया नाटकात काम करीत नसत तर घोड्के यानी हुबेहुब बाल गंधर्वांची नक्कल केली होती . बाल ... अधिक वाचा...
|
आम्हाला "आळस" ही कविता कोणत्या इयत्तेत शिकवली गेली हे आठवत नाही. पण कविता छान आहे बोधपर आहे. लक्शात ठेवण्याजोगी आहे. संस्क्रुत शिकलो तेव्हा एका सुभाशितातली एक महत्वाची ओळ... " आलस्यम ही मनुश्याणाम शरीरस्थो महद्रिपु: | " ... अधिक वाचा...
|